महाराष्ट्र
-
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी राजकारणा पलीकडे जाऊन सर्वपक्षीय बौद्ध नेत्यांची एकजूट
बिहार मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो महाबोधी महाविहार प्रश्नी बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बौद्ध आंबेडकरी…
Read More » -
आरोपींना अटक करा अन्यथा राज्यभर आंदोलन छेडणार – राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे
मुंबई -महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष तथा दै. विदर्भ मतदारचे पत्रकार नयन मोंढे यांनी दैनिकात प्रसिध्द केलेल्या वृत्तावरुन…
Read More » -
भैरवनाथ शुगर सोनारी कारखान्याचे सात लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट – चेअरमन आनिल सावंत
परंडा / धाराशिव ( फारुक शेख )परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. या साखर कारखान्याने सात लाख…
Read More » -
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी येत्या १४ ऑक्टोबर रोजी मुंबईत आझाद मैदानात सर्व आंबेडकरी बौद्ध जनतेचा विराट मोर्चात सहभागी व्हावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई / परंडा ( फारूक शेख )बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे सर्वोच्च जागतिक श्रद्धास्थान आहे. महाकारुणिक तथागत भगवान…
Read More » -
महाराष्ट्राच्या वाळू धोरणात मोठे बदल, घरकुल लाभार्थ्यांना वाळू मोफत मिळणार
मुंबई -महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या सुधारित वाळू धोरणामुळे राज्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या धोरणाचे…
Read More » -
तर पुढचा हल्ला दलित आयएएस अधिकारी, डॉक्टरांवर होऊ शकतो – प्रकाश आंबेडकर
मुंबई : भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी…
Read More » -
एसटी बस कर्मचाऱ्यांचा ‘बेमुदत ठिय्या’ आंदोलन इशारा; ‘या’ तारखेपासून महाराष्ट्राची वाहतूक थांबणार !
मुंबई – महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 13 ऑक्टोबर 2025 पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा…
Read More » -
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 31 हजार कोटी रुपयांचे भव्य पॅकेज जाहीर; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
मुंबई – महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पुराने नुकसान झालेल्या बळीराजाला मोठा दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने आज एक ऐतिहासिक आणि विक्रमी निर्णय…
Read More » -
पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीला पोट खराब म्हणून नोंद घेण्याच्या आदेशाला स्थगिती द्या – गजानन पाटील होटाळकर यांची मागणी
नायगाव / नांदेड ( :- सय्यद अजिम नरसीकर )नायगाव तालुक्यात यावर्षी निसर्गाचा मोठा महाप्रलय झाला असून त्यामध्ये सर्व घटकांचे…
Read More » -
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविंद्र भालेराव समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
नायगाव / नांदेड (:- सय्यद अजिम नरसीकर ) गेल्या अनेक वर्षापासून समाजाप्रती विविध कार्यक्रमांचे आयोजन करून समाजातील विविध घटकांना…
Read More »