देश – विदेश
-
महाराष्ट्र टीईटी पेपरफुटीवरून राहुल गांधी आक्रमक
नवी दिल्ली – राज्यातील भावी शिक्षकांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET पेपरफुटी प्रकरणाने आता एक मोठे…
Read More » -
भारतातील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट! संयुक्त राष्ट्र संघटनेनेही दिला इशारा
“‘अल निनो’ने उष्णतेच्या आगीत तेल ओतले” मुंबई – ‘अल निनो’मुळे जगातील अनेक देशांमध्ये प्रचंड उष्णता वाढली आहे. फ्रान्समध्ये एक हजार…
Read More » -
राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा
मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते…
Read More » -
विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी वाढदिवसानिमित्त लेख
वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सख्ख्या काकाचा मृत्यू तुम्ही पाहाता. लाडक्या आजीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतो, तेव्हा तुम्ही उण्यापुर्या चौदा…
Read More » -
दिल्लीत हॉटेलला भीषण आग, व्यापाऱ्याने दोन लाखांचे नुकसान सोसत वाचवले अनेकांचे जीव
नवी दिल्ली – माणुसकी अजूनही जिवंत आहे याचा प्रत्यय एका अंगावर काटा आणणाऱ्या घटनेतून नुकताच समोर आला आहे. पैशांपेक्षा…
Read More » -
कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार ३ जूनला घेणार शपथ
बंगळुरू -कर्नाटक राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस पक्षाचे खंदे…
Read More » -
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार
नवी दिल्ली – महिला आरक्षण विधेयकाच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरून आता काँग्रेस पक्षाने आक्रमक…
Read More » -
लोकसभेच्या ५४३ जागांमध्येच महिलांना ३३ टक्के आरक्षण द्या – काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी
नवी दिल्ली – नवी दिल्ली येथे लोकसभा कामकाजादरम्यान काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडत संविधान १३१…
Read More » -
वारकरी संप्रदायात धर्मांध आणि प्रतिगामी प्रवृत्तींचा शिरकाव – शरद पवार
नवी दिल्ली – दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या…
Read More » -
पश्चिम बंगालमध्ये सत्ता दिल्यास अवघ्या ६ महिन्यांत समान नागरी कायदा लागू करणार – गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली – सध्या देशातील राजकीय वातावरण अत्यंत तापलेले पाहायला मिळत आहे. देशातील केरळ, आसाम, तमिळनाडू या राज्यांसह पश्चिम…
Read More »