महाराष्ट्र
-
तुकाराम मुंढेंचा मोठा धडाका , अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
मुंबई – राज्यातील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भेसळखोरांचे आता धाबे दणाणले आहेत. कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न…
Read More » -
चर्मकार आरक्षणाचे उपवर्गीकरण समाज हाणून पाडणार; आळंदी येथील राज्यव्यापी महाबैठक
बबनराव घोलप, बाबुराव माने, संजय खामकर आणि डॉ.बाबा कांबळे यांची आरपारच्या लढ्याची हाक आळंदी: -अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे ‘अ-ब-क-ड’ उपवर्गीकरण करण्याचा…
Read More » -
रुपया घसरतो तेव्हा सामान्य माणूस महागाईत भरडला जातो; पण स्विस बँकांमधील भारतीय श्रीमंतांचा पैसा आणि काळा पैसा मात्र वाढत जातो — ॲड. प्रकाश आंबेडकर
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर अत्यंत गंभीर आर्थिक मुद्द्यावर चिंता व्यक्त करत केंद्र सरकारच्या…
Read More » -
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा आमरण उपोषण
जालना – महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली…
Read More » -
राज्यातील विधान परिषदेच्या १६ जागांसाठी १८ जूनला मतदान
मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी अखेर निवडणूक आयोगाने बिगुल वाजवला आहे. या १६ जागांवर द्विवार्षिक…
Read More » -
शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ,३० जूनपूर्वीच जाहीर होणार कर्जमाफी मुख्यमंत्र्यांची मोठी ग्वाही
पुणे – राज्यामधील बळीराजासाठी आता एक अत्यंत दिलासादायक आणि तेवढीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाकडून सातत्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी…
Read More » -
महाराष्ट्र सरकारचे तीन मोठे निर्णय , इंधन बचतीसाठी आखले नवे धोरण
मुंबई – राज्याच्या प्रशासकीय कामकाजात आता एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक बदल पाहायला मिळणार आहे. मंगळवारपासून मंत्रालयीन स्तरावरील तसेच इतर…
Read More » -
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांचे प्रधानमंत्री मोदींना खुले पत्र
मुंबई – आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेषतः मध्यपूर्व आशियात निर्माण झालेल्या अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता भारतीय अर्थव्यवस्थेवर उमटण्याची शक्यता आहे.…
Read More » -
देशाची अर्थव्यवस्था मोडकळीला आल्यानेच जनतेला काटकसरीचा सल्ला – राज ठाकरे
मुंबई – केंद्रातील तसेच राज्यातील खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था लपवण्यासाठीच सर्वसामान्यांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे, असा…
Read More » -
जिल्हा बँकांच्या नोकर भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना ७० टक्के आरक्षण , फडणवीस सरकारचा निर्णय
मुंबई – राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्यात रोजगार वाढीसाठी फडणवीस सरकारने एक अतिशय…
Read More »