महाराष्ट्र
-
लोकप्रतिनिधींची पेन्शन कायमची बंद करण्याची राजू पाटील यांची मोठी मागणी
मुंबई – सध्या दिल्लीत संसदेचे महत्त्वपूर्ण विशेष अधिवेशन पार पडत आहे. आगामी काळात होणारी जनगणना आणि त्यानंतर मतदारसंघांची होणारी…
Read More » -
तंत्रज्ञानापेक्षा डॉक्टरांची माणुसकी, करुणा आणि प्रामाणिकपणा अधिक श्रेष्ठ – राष्ट्रपती मुर्मू
नागपूर – नागपूर शहरातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्स संस्थेचा दुसरा दीक्षांत सोहळा देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी…
Read More » -
एससी’ उपवर्गीकरणावरून आरक्षण संपवण्याचा डाव असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा सरकारला गंभीर इशारा
मुंबई – महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी केली जात असली तरी, या प्रदीर्घ…
Read More » -
‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ आता पूर्णपणे डिजिटल, अवघ्या ८ तासांत होणार मदतीचा निर्णय!
मुंबई – राज्यातील सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायिनी ठरणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या संपूर्ण कार्यपद्धतीत महाराष्ट्र शासनाने आता…
Read More » -
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन
मुंबई – भारतीय संगीत क्षेत्रात आपल्या जादुई आवाजाने अनेक दशके अधिराज्य गाजवणारी महाराष्ट्राची लाडकी सूरसम्राज्ञी आणि ज्येष्ठ गायिका आशा…
Read More » -
जनसेवा हीच ईश्वर सेवा; नायगाव ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ
नायगाव / नांदेड ( :- सय्यद अजीम ) दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला अधिक संवेदनशील व समाजाभिमुख…
Read More » -
राज्यात महिला व बालविकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८,६६९ पदांची महाभरती
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागात लवकरच नोकरीची एक अत्यंत मोठी आणि सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. राज्याच्या…
Read More » -
मी माफी मागणार नाही, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी घातक!” हक्कभंग समितीसमोर कुणाल कामरा याचा स्पष्ट नकार
मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गाणे गायल्याच्या आरोपावरून प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा यांची गुरुवारी, ९ एप्रिल रोजी…
Read More » -
महामानवांची जयंती आणि सामाजिक भान !
विश्वरत्न , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ही काही…
Read More » -
अल्पसंख्याक दर्जा सोडून हिंदू म्हणून मुख्य प्रवाहात या, मंत्री मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यानंतर जैन समुदायात संताप
मुंबई – जैन समाजाने अल्पसंख्याक दर्जा सोडून हिंदू म्हणून मुख्य प्रवाहात सामील व्हावे, जैन धर्मीयांना अल्पसंख्याक हा शिक्का पुसून टाकण्याची…
Read More »