महाराष्ट्र
-
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करण्यात यावी
पद्मशाली समाजाच्या शिष्टमंडळाचे तहसीलदारांना निवेदन नायगाव / नांदेड (:- सय्यद अजीम नरसीकर )ढाणकी ता. उमरखेड जि. यवतमाळ येथील पद्यशाली समाजातील…
Read More » -
ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचे निधन
कळंब येथे सायंकाळी ५ वाजता झाले अंत्यसंस्कार धाराशिव – ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचं आज रविवार दिनांक २८ सप्टेंबर…
Read More » -
मुंबई येथे बहुजन मुक्ति पार्टीचे राष्ट्रीय अधिवेशन
सोलापूर ( रमेश सुरवसे )दिपक शिंदे (प्रदेशाध्यक्ष -युवा संघटन बहुजन मुक्ती पार्टी, महाराष्ट्र राज्य )यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह #सोलापूर…
Read More » -
गोळेगाव पूरग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी
परतूर / जालना (प्रतिनिधी)जायकवाडी प्रकल्पातुन सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदाकाठावरील शेतकऱ्यांचे शेतीसह पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने परतूर तालुक्यातील गोळेगाव…
Read More » -
पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान सरसावले, मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय
परंडा / धाराशिव ( फारूक शेख )सध्या राज्यभरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात पावसाने अक्षरशः…
Read More » -
बंगालच्या उपसागरामुळे महाराष्ट्रात हाय अलर्ट; आजपासून 3 दिवस अतिवृष्टीचा धोका
मुंबई – गेल्या काही दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस झाला असून पूरस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा…
Read More » -
सर्वसामान्याचें मुख्यमंत्री वसंतदादा पाटील
वसंतदादा पाटील पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंरची एक घटना आहे… सांगली इस्लामपूर रस्त्यावरून एक ट्रक चाललेला . ट्रकमधले लोक वसंतदादा पाटील यांच्या…
Read More » -
राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत
मुंबई : -यंदाच्या मोसमात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.अतिवृष्टीचा फटका मराठवाडा आणि विदर्भाला सर्वाधिक बसल्यामुळे सरकारकडे…
Read More » -
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा करा – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
मुंबई -राज्यातील परिस्थिती अतिवृष्टी पुरामुळे अत्यंत विदारक झाली आहे, खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले…
Read More » -
महामानव कर्मवीर भाऊराव पाटील
कर्मवीर भाऊराव पाटील (२२ सप्टेंबर १८८७ – ९ मे १९५९) हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते. सामूहिक शिक्षणाचे…
Read More »