महाराष्ट्र
-
शेतकऱ्यांवरील अस्मानी संकटात सुलतानी सरकार झोपले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई, – राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावासाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…
Read More » -
तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत भाविकांना मारहाणीच्या घटना वाढल्या !
पोलीस प्रशासनाला गुंडागर्दीवाले जुमानेनात ! अक्कलकोट ( प्रतिनिधी ) तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी…
Read More » -
राज्यात ढगाळ वातावरण ,कुठे पाऊस कुठे गारपीट होणार?
पुणे – राज्यात ढगाळ वातावरण असून मुंबई आणि उपनगरात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत, तसेच पश्चिम महाराष्ट्रात आणि काही ठिकाणी आज…
Read More » -
पंढरपूरच्या आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर; तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज पालखीचं प्रस्थान कधी ?
पंढरपूर – यंदाचा वारी सोहळा 18 आणि 19 जूनला सुरु होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 18 जून रोजी…
Read More » -
आधुनिक धर्माचे प्रणेते बसवण्णा
सत्य बोलणे हाच देवलोक असत्य बोलणे हाच मृत्यूलोक आचारच स्वर्ग, अनाचारच असे नरक सदैव करावी सज्जन संगती नको नको संगती…
Read More » -
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
मुंबई – दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. हा दिवस मराठी अस्मितेचा, शौर्याचा आणि एकतेचा उत्सव म्हणून…
Read More » -
राज्यात दस्त नोंदणी महागली; मुद्रांक शुल्क विभागाचा मोठा निर्णय
मुंबई -महाराष्ट्र राज्यात मालमत्ता आणि इतर दस्तऐवजांची नोंदणी करणे आता आणखी महाग झाले आहे. राज्य सरकारने नोंदणी मुद्रांक शुल्क विभागामार्फत…
Read More » -
शिवडी मुंबई येथे सुदर्शन सेवा संघाच्या वतीने भंन्ते संघास भोजनदान व विविध कार्यक्रमांचे आयोजन
शिवडी / मुंबई (प्रतिनिधी) : विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार बोधीसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती संपुर्ण…
Read More » -
डिजिटल मीडियाच्या नव्या युगात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची भक्कम पावले
सांगलीत राज्य अधिवेशनात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार! अक्कलकोट (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने भव्य डिजिटल मीडिया अधिवेशनाचे आयोजन…
Read More » -
‘कर्ज घेता अन् पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता, त्या पैशांनी काय करता? साखरपुडा, लग्न…’, कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुनावलं
मुंबई, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत येऊन आता जवळपास चार महिने झाले आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी…
Read More »