महाराष्ट्र
-
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 31 हजार कोटी रुपयांचे भव्य पॅकेज जाहीर; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
मुंबई – महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पुराने नुकसान झालेल्या बळीराजाला मोठा दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने आज एक ऐतिहासिक आणि विक्रमी निर्णय…
Read More » -
पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीला पोट खराब म्हणून नोंद घेण्याच्या आदेशाला स्थगिती द्या – गजानन पाटील होटाळकर यांची मागणी
नायगाव / नांदेड ( :- सय्यद अजिम नरसीकर )नायगाव तालुक्यात यावर्षी निसर्गाचा मोठा महाप्रलय झाला असून त्यामध्ये सर्व घटकांचे…
Read More » -
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविंद्र भालेराव समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
नायगाव / नांदेड (:- सय्यद अजिम नरसीकर ) गेल्या अनेक वर्षापासून समाजाप्रती विविध कार्यक्रमांचे आयोजन करून समाजातील विविध घटकांना…
Read More » -
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करण्यात यावी
पद्मशाली समाजाच्या शिष्टमंडळाचे तहसीलदारांना निवेदन नायगाव / नांदेड (:- सय्यद अजीम नरसीकर )ढाणकी ता. उमरखेड जि. यवतमाळ येथील पद्यशाली समाजातील…
Read More » -
ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचे निधन
कळंब येथे सायंकाळी ५ वाजता झाले अंत्यसंस्कार धाराशिव – ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचं आज रविवार दिनांक २८ सप्टेंबर…
Read More » -
मुंबई येथे बहुजन मुक्ति पार्टीचे राष्ट्रीय अधिवेशन
सोलापूर ( रमेश सुरवसे )दिपक शिंदे (प्रदेशाध्यक्ष -युवा संघटन बहुजन मुक्ती पार्टी, महाराष्ट्र राज्य )यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह #सोलापूर…
Read More » -
गोळेगाव पूरग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी
परतूर / जालना (प्रतिनिधी)जायकवाडी प्रकल्पातुन सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदाकाठावरील शेतकऱ्यांचे शेतीसह पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने परतूर तालुक्यातील गोळेगाव…
Read More » -
पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान सरसावले, मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय
परंडा / धाराशिव ( फारूक शेख )सध्या राज्यभरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात पावसाने अक्षरशः…
Read More » -
बंगालच्या उपसागरामुळे महाराष्ट्रात हाय अलर्ट; आजपासून 3 दिवस अतिवृष्टीचा धोका
मुंबई – गेल्या काही दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस झाला असून पूरस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा…
Read More » -
सर्वसामान्याचें मुख्यमंत्री वसंतदादा पाटील
वसंतदादा पाटील पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंरची एक घटना आहे… सांगली इस्लामपूर रस्त्यावरून एक ट्रक चाललेला . ट्रकमधले लोक वसंतदादा पाटील यांच्या…
Read More »