Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणास नायगाव मार्केट कमिटीचे.चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण यांचा खंबीर पाठिंबा

Admin by Admin
September 13, 2025
in महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणास नायगाव मार्केट कमिटीचे.चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण यांचा खंबीर पाठिंबा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नायगाव / नांदेड (- सय्यद अजिम नरसीकर )

कारेगाव फाटा येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या बेमुदत साखळी उपोषणास नायगाव मार्केट कमिटीचे चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना खंबीर आधार दिला.नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब यांचे काका असलेले चेअरमन श्रीनिवास चव्हाण यांनी उपोषण स्थळी पोहोचून शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. त्यांनी शेतकऱ्यांचे हालअपेष्टा जाणून घेत धीर दिला तसेच योग्य मार्गदर्शन केले.अलीकडील पावसामुळे झालेले प्रचंड पिकांचे नुकसान, त्यातून निर्माण झालेली हातबळ अवस्था आणि त्याच परिणामी शेतकऱ्यांना उपोषणाचा मार्ग पत्करावा लागल्याची.वेदनादायी वस्तुस्थिती त्यांनी हळ हळ व्यक्त केली. “ज्या शेतकऱ्याने आपल्या घामाने जगाला अन्न दिले, त्यालाच स्वतःच्या घरासाठी पोटभर अन्न मिळत नाही,हे अन्यायकारक असून शासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलली पाहिजेत,असे त्यांनी नमूद केले.ते पुढे म्हणाले की शेतकरी पिकवतो म्हणून समाज जगतो. शेतकरी सुखी झाला तरच जग सुखी होईल. शेतकरी थांबला तर जीवन थांबेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तोडगा काढण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन आणि त्यांच्या हक्कासाठी झटेन.या भेटीवेळी शेतकऱ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, संकटाच्या प्रसंगी चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण यांनी जो खंबीर आधार दिला, त्याबद्दल ते सदैव ऋणी राहतील. शेतकऱ्यांचे दुःख समजून घेऊन त्यांच्यासाठी उभे राहणारे नेतृत्व दुर्मिळ आहे, अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.यावेळी शेतकऱ्यांनी एकमुखाने नायगाव मार्केट कमिटीचे संचालक श्रीनिवास पाटील चव्हाण यांचे अभिनंदन केले तसेच त्यांचा गौरव करत त्यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. त्यांच्या पाठिंब्यामुळे उपोषणाला नवे बळ मिळाल्याचे मत शेतकऱ्यांनी नोंदवले.

Previous Post

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कुंचेली येथे ‘जुलूस ए मोहम्मदी’ उत्साहात साजरी

Next Post

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार; आजपासून ‘या’ भागांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा नवा अंदाज

Admin

Admin

Next Post
राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार; आजपासून ‘या’ भागांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा नवा अंदाज

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार; आजपासून ‘या’ भागांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा नवा अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157269
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697